कमीत कमी प्रयत्नाने या दिवसांचे योग्य प्रकारे संरेखन व प्रखर ध्यान करून मोठी प्रगती करु शकतो. आपल्याला गुरु, ऋषी आणि सिद्धांची खुप मदत मिळु शकते. त्यांच्या आशीर्वादाने आणि ऊर्जेनी आपण अनेक अडथळे लीलया पार करु शकतो. हे आपल्याला परिवर्तन व आत्मजाणीवेच्या आपल्या ध्येयाकडे घेऊन जाईल.
उदाहरणार्थ महत्वाचे दिवस म्हणजे रथसप्तमी, महाशिवरात्री, अक्षय तृतीया, गुरु पौर्णिमा, ऋषी पंचमी, नवरात्री, महर्षींच्या जयंती, ग्रहणे, पूर्ण आषाढ महिना आणि शून्य मास यासारखे विशेष दिवस खुप शक्तिशाली आहेत.
आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...